सामाजिक संकल्प
दहावी - बारावी बोर्ड परीक्षा काळातील ताणतणाव व्यवस्थापन : विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख यांचा अभ्यासपूर्ण लेख — विद्यार्थ्यांच्या मनाला आधार देणारा आणि पालकांना संवेदनशील मार्गदर्शन करणारा चिंतनलेख.
“परीक्षा ही भीतीची नव्हे, आत्मविश्वास जागवण्याची संधी आहे.” परीक्षा म्हणजे आयुष्याच्या प्रवासातील एक वळण. ते अंतिम ध्येय नाही, तर पुढच्या टप्प्याची दारं उघडणारी किल्ली आहे. तरीही या काळात विद्यार्थ…